शरद ऋतूतील एक उज्ज्वल
दिवस, मुंग्यांचे एक कुटुंब उबदार सूर्यप्रकाशात कामात
व्यस्त होते. उन्हाळ्यात त्यांनी साठवून ठेवलेले धान्य ते कोरडे करत असताना एक
उपाशी टोळ आले.
हात मध्ये सारंगी घेऊन टोळ आला , टोळ नम्रपणे खाण्यासाठी काहीतरी खाऊ मागू लागला. त्याचे बोलणे ऐकताच
" मुंग्या ओरडल्या, “तुम्ही हिवाळ्यासाठी अन्न साठवले नाही का ? उन्हाळ्यात तू झोपला होतस कि काय ?”
टोळ म्हणाला ." हिवाळ्यापूर्वी अन्न साठवण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता," "मी संगीत करण्यात खूप व्यस्त होतो की उन्हाळा उडून गेला."
मुंग्या फक्त खांदे सरकवत म्हणाल्या, “संगीत बनवत आहात ना ? खूप छान, आता नाच !” मग मुंग्यांनी टोळाकडे पाठ फिरवली आणि कामावर गेल्या ...
https://cdn.shopify.com/s/files/1/0292/2958/0367/products/images_26_4db4d0c3-43f3-44cd-8fa8-5965c6b720cb_442x694.jpg?v=1605990391
No comments:
Post a Comment