21 February 2019


सन. 1998 रोजी आत्माराम विद्यामंदीर येथे काढलेला फोटो सर्वच मित्र असेकी तेव्हां पुन ते आता पर्यंत्न संपर्कात आहेत हा फोटो आपलोड करण्या मागिल एकच हेतू आहेकी प्रत्याक मित्रांनी स्वताचे नाव नाव टाकावे म्हाणजे नक्की कळतील तरी कोण कोत आहेत.
 खूप दिवसांपूर्वी हा फोटो टाकला होता आणि सर्वांना विनंती केली होती की प्रत्येकाने आपले   नाव टाका जेणेकरून या ब्लॉग वरती  आपले सर्व मित्र येतील अशी माफक अपेक्षा होती असो मी सर्वांची नाव टाकतो
 प्रशांत काटकर अविनाश कुलकर्णी, सदाशिव बागल,अमित नाळे, चंद्रकांत कुंभार, भूषण जाधव, वसीम पटेल, भूषण जाधव, अंशुमन ओगले, हनुमंत कदम, अभिजीत पाटील, नवनाथ बर्गे, केदार कुलकर्णी, भाऊसाहेब डांगे, सुरज जगताप, यशवंत सोनवणे

No comments:

Post a Comment

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...